Wednesday, March 15, 2006

विजेस

7 Comments:

खुप छान आहे. मला कर्णाला राग आला की असचं वाटत असेल असा भास व्हायचा मृत्युंजय वाचताना.

इतिBlogger abhijit
Friday, March 17, 2006 11:13:00 AM  

उत्तम

इतिBlogger Ratnadeep Joshi
Monday, March 20, 2006 7:30:00 PM  

गायत्री,
चारूने खूप आधीच मला ही कविता पाठवली होती.
फार great !! मी तुझ्याशी बोलणारंच होतो याबद्दल, तेवढयात तू upload केलीस.

इतिBlogger Kaustubh
Wednesday, March 22, 2006 2:34:00 PM  

:) हो कौस्तुभ. मागच्या वर्षीजवळ जवळ याच सुमारास लिहिली होती ती कविता. 'प्रतिबिंब' दरम्यान सावरकरांच्या उपलब्ध असलेल्या सगळ्या कविता वाचून काढल्या होत्या. त्यामुळे संस्कृतप्रचुर शब्द अतिप्रिय वाटायला लागलेले. एके दिवशी संध्याकाळी वळवाचे ढग भरून आलेले आणि त्यात एक वीज लक्कन चमकून गेली. संध्याकाळ म्हणजे आधीच उदास, आणि 3rd year blues , 'आपण अगदी काही म्हणजे काहीच साध्य केलेलं नाहिये आयुष्यात' ची ती भावना डोक्यात पेटली होती. कवितेचं वजन/meter बोरकरांच्या "गडद निळे"चं आहे :D
असो. कविता लिहिल्यावर बाकी काही झालं नाही तरी 'लै भारी' वाटलं आतून! ;)

[चित्रा ताईने महान टाकला होता, डिसेंबरात नाशिक स्टेशनवर भेटली होती तेव्हा. हसत हसत म्हणते "खूप छान आहे हं कविता.." आणि मग हळूच an appendix: "न कळलेल्या कवितांबद्दल असंच म्हणायचं असतं.." :)) ]

इतिBlogger Gayatri
Wednesday, March 22, 2006 6:01:00 PM  

मला कविता कळली आहे अशी मला दाट शंका आहे.
:)) गम्मत करतोय.
कविता वाचून मला 'लै भारीच' वाटलं होतं.

इतिBlogger Kaustubh
Wednesday, March 22, 2006 10:50:00 PM  

छान रचना आहे.

इतिBlogger Vishal K
Tuesday, April 18, 2006 9:21:00 PM  

http://vidagdha.wordpress.com/2006/04/12/saudamini/

इतिAnonymous Anonymous
Saturday, April 22, 2006 3:37:00 PM  

Post a Comment

<< Home